21 September 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

वगळलेली १८ गावं केडीएमसीतच राहणार | मुंबई हायकोर्ट | सेनेला निवडणूकपूर्व धक्का

Mumbai high court, canceled decision, KDMC 27 villages, Shivsena

मुंबई, १६ डिसेंबर: कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombivali Municipal Corporation) 27 गावांचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. परंतु, आता मुंबई हायकोर्टाने हा निर्णय रद्द करत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. 27 पैकी वेगळी करण्यात आलेली 18 गावं ही कल्याण डोंबिवली पालिकेतच राहणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

कल्याण डोंबिवलीतील मागील अनेक वर्षांपासून 27 गावांचा विषय रखडलेला होता. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर 27 गावांपैकी 18 गावं वेगळी केली होती. या 18 गावांची वेगळी नगर परिषद स्थापन करण्यात येणार होती. पण, या निर्णयविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर निर्णय देत शिवसेनेला झटका दिला आहे.

27 गावातील वगळेली 18 गावं KDMC मध्येच राहणार आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही सुचना कोर्टाने रद्द केल्या आहे. त्यामुळे KDMC 27 गावांचा वाद पुन्हा चिघळणार आहे. कोर्टाने सरकारचा निर्णय रद्द केल्यामुळे 18 गावांमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक होणार आहे.

 

News English Summary: The decision of 27 villages in Kalyan Dombivali was taken by the Mahavikas Aghadi government. But now the Mumbai High Court has overturned the decision and pushed the government. The court has ruled that 18 of the 27 villages will remain in Kalyan Dombivali Municipality. The issue of 27 villages in Kalyan Dombivali had been on the back burner for the last several years. After the Mahavikas Aghadi government came to power, 18 out of 27 villages were separated. Separate Municipal Councils were to be set up for these 18 villages.

News English Title: Mumbai high court canceled decision of KDMC 27 villages News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x