रायगडावर मोठे बलाढ्य हत्ती कसे नेले? | मोठे दगड रायगडावर कसे आणले? - वाचा सत्य
आपल्यापैकी अनेकजण रायगडावर गेले असणार. पण जे गेले नसतील त्यांना सांगू इछीतो रायगडावर रिकामीही चढणे खूप अवघड असते साधी पाण्याची बाटली सुद्धा भरलेल्या पोत्यासारखी वाटू लागते. अशा या उंच व उभ्या गडावर एवढे मोठे हत्ती कसे नेले असतील हा प्रश्न सर्वांना पडतो. हा गड मोठ्या मोठ्या हत्तीसारख्या दगडांनी बांधला असेल असाही प्रश्न पडतो.
३००० फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या या रायगडावर एवढे मोठे दगड कसे नेले?
हिरोजींनी चाणाक्षपणे एक गाढ बांधण्याचा प्लॅन केला त्या मध्ये असा विचार करण्यात आला कि जर ३५० इमारती गडावर बांधायच्या तर पाणी सुद्धा खूप लागेल. म्हणून विहीर व तलाव खोदण्यात आले. पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशा मोहिमेतून पाण्याचा चांगला साठा झाला.
त्यातून जे दगड निघाले ते बांधकामासाठी वापरण्यात आले. हा गड डोंगरावर असल्यामुळे तलाव खोदताना सर्व काही दगडच लागत होते. मातीचे प्रमाण खूपच कमी होते अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्यात आले. म्हणजेच इमारतीसुद्धा त्या दगडांतून बांधण्यात आल्या तर दगडांचा वापर झाला. त्याचबरोबर पाण्याचा साठाही झाला.
शिवरायांच्या राज्याभिषेकाला एवढे हत्ती कसे आले?
राज्याभिषेकावेळी अनेक लोक उपस्थित होते. अनेकांच्या मनात एकाच प्रश्न येत होता. सामान्य माणूस गडावर येऊ शकत नाही पण एवढे बलाढ्य हत्ती कसे आले? जेव्हा गडाचे काम सुरु झाले तेव्हा काही वर्षातच छोटे हत्तीचे पिल्ले गडावर आणण्यात आले व जेव्हा ते मोठे झाले तेव्हा ते बलाढ्य व प्रचंड शरीरुष्टीचे दिसू लागले. म्हणूनच म्हटले जाते शिवरायांना भविष्य दिसते. प्रचंड अशी त्यांची दूरदृष्टी होती.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Truth of building Raigad fort in Marathi news updates.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Home Loan | आता होम लोन रिजेक्ट होण्याची चिंता मिटली, या पर्यायांमुळे सोपं होईल सर्वकाही, लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News
- NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
- Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News
- Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News
- Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
- Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News
- Bank FD Benefits | पगारदारांनो, बँक FD करत असाल तर पत्नीच्या नावाने खातं उघडा, मिळेल हा जबरदस्त फायदा - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी 2 विजेता शिव ठाकरेची एन्ट्री, नव्या ट्विस्टकडे सर्वांचं लक्ष - Marathi News