महत्वाच्या बातम्या
-
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी | केंद्र सरकार वाढवणार शेडनेट अनुदान | आवश्यक पात्रता वाचा
राज्यात हरिगृह, शेडनेट उभारणी खर्चात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना संरक्षित शेतीत अडचणी येत आहेत. दरम्यान खर्च अधिक होत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारदिलासा देण्याच्या विचारात आहे, केंद्र शासन शेडनेटच्या अनुदानात वाढ करण्याच्या तयारीत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यात मुख्यत्वे हरितगृह शेटनेट उभारणी केली जाते. त्यासाठी असलेले खर्चाचे मापदंड २०१४ पासून बलण्यात आलेले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! | तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता मिळवा शेतजमिनीचा असा ऑनलाईन 'डिजिटल 8-अ'
डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी हे कागदपत्र आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात,
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, तुम्हाला वाढीव दराने खते विक्री होते का? | तर करा ‘येथे’ तक्रार
जिल्ह्यात सोमवारी खताची रेक इफको कंपनीकडून आली आहे. कंपनीकडून खताची रेक हे सरकारचे दर ठरवण्यापूर्वी डिस्ट्रीब्यूटर केलेले होते. त्यामुळे त्या खताच्या बॅगवरती जुने दर छापले गेले आहेत. खताच्या बॅग वरती कंपनीकडून 1775 रुपये अशी किंमत छापून आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IFFCO'ने द्रवरूप नॅनो युरियाचा शोध लावला | शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? - वाचा सविस्तर
पिकांच्या वाढीसाठी युरिया महत्वाची कामागिरी बजावत असतो, शेतामध्ये दिवसेंदिवस युरियाचा अधिक वापर होत असल्याने पर्यावरण देखील हानी होत आहे, या गोष्टींचा विचार करून ‘इफ्को’ने शोध लावला आहे, तो म्हणजे द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा. या प्रयोगासाठी त्यांनी सुमारे ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात याचा यशस्वी प्रयोग केला गेला, यशस्वी चाचण्यानंतर याच वर्षापासून ‘नॅनो’च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये - कृषी विभाग
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडामध्ये दिनांक 2 जून 2021 ते 04 जून 2021 या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग , पुणे यांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | जाणून घ्या भेंडी लागवड आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे. भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते.
4 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली? | घ्या जाणून
आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाहीं. पिकामध्यें थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं. बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित. आयसियु मध्ये अॅडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देत जगवावी लागतात.
4 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | खरीप कापूस लागवड नियोजनाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती. अक्षय तृतीयेपासून पुढे पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते.
4 वर्षांपूर्वी -
2021 मध्ये सिंचन आणि ठिबक सिंचन करता किती टक्के अनुदान मिळणार? - वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचे कल्याणार्थ ठोस पावले उचलत असते, तसेच शेती करता प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अनुदान महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोचवण्याचे काम सरकार करते. 2021 मधील तुषार व ठिबक सिंचन योजना याचा तपशील आला असून यावर किती अनुदान प्राप्त होणार कोणत्या प्रवर्ग ला किती टक्के अनुदान मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते.
4 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | पावसाळ्यात जनावरांना होणारे नुकसानकारक आजार? | वाचा उपाय योजना
सध्या पावसाचे दिवस तोंडावर आले आहेत, पावसाळा आला म्हणजे त्या अनुषंगाने येणारे जनावरांमधील आजार हे ओघानेच येतात. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत गोचीड तापासारखे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरांच्या मरतू कीचे प्रमाण वाढते. जर जनावरांची व्यवस्थित प्रमाणे काळजी घेतली नाही दर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत | कसा कुठे कराल अर्ज? - सविस्तर माहिती
तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी पाऊल उचलत, शेतकऱ्यांकरिता भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार एप्रिल 2021 मध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारांबरोबर आणि 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद: शंभू महादेव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुंभारंभ, स्थानिकांसाठी वरदान
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने कळंब तालुक्यातील शंभू महादेव साखर कारखान्याच्या हंगामाचा शुंभारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण कधीच कोलमडणार नाही आणि परिणामी कुठल्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
मनसेने शेतकऱ्यांसाठी आठवडीबाजार ही संकल्पना सर्वच प्रमुख शहरात राबवावी? सविस्तर
ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेतो खरा, परंतु सर्व खर्च वजा करता एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्याच्या हाताला किती पैसा लागतो हे सर्वश्रुत आहे. कवडीमोल किंमती मध्ये विकला गेलेल्या शेतमालात एकतर मूळ दलाल किंवा होलसेल – किरकोळ विक्रेतेच नफा कमवून जातात. परंतु मूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही हे नित्याचाच आहे. परंतु शहरात मनसे पक्ष अनेक ठिकाणी आठवडीबाजार ही संकल्पना राबवताना दिसत आहे, ज्याचा आढावा आम्ही घेतला होता.
7 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांच्या शेतमालाला भाजप सरकारकडूनच कवडीमोल भाव - नांदेड भाजपचे माजी खासदार सुभाष वानखेडे
भाजप नेत्यांच्या शेतमालाला भाजप सरकारकडूनच कवडीमोल भाव – नांदेड भाजपचे माजी खासदार सुभाष वानखेडे
7 वर्षांपूर्वी
५ एकर वांग्यावर ट्रॅक्टर फिरवला -
भाजप-सेनेच्या राजवटीतली महागाई थांबता थांबेना, सामान्य हैराण
सर्वच शहरांमध्ये रोजच्या जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून त्यात भाजीपाल्यासारख्या वस्तू महागण्याची शक्यता. आधीच कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपानंतर आता संपूर्ण देशातील शेतकरी संपावर गेल्याने दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS