महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलावर स्टॉप फार्मर्स पॉलिटिक्स | CEO'च्या अटकेनंतर 'स्पिक अप इंडिया'
फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बहुतांश मुली लिव्ह इन रिलेशनशिप संपले की बलात्काराची तक्रार करतात - किरणमयी नायक
देशात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. महिलांवरी अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका जवाबदारीच्या पदावर बसलेल्या महिलेच्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP scam | रिपब्लिकच्या अडचणीत वाढ | मुंबई पोलिसांकडून सीईओंना अटक
फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Republic TV Fake TRP scam CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राला सुप्रीम धक्का | प्रताप सरनाईक कुटुंबियांना ED कारवाईवरून अटक न करण्याचे आदेश
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला अटक न करण्याचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक TV'च्या कर्मचाऱ्यांचा छळ | अर्णब पुन्हा हायकोर्टात
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि सर्वेसेवा अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण काल त्यांना थेट सुप्रीम कोर्टातून धक्का मिळाला आहे. केवळ अर्णब गोस्वामीच नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्यातील संभाषणाचे पुरावे पोलिसांकडे | १९१४ पानांचे आराेपपत्र कोर्टात
सर्वोच्य न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी दोषमुक्त झाल्याप्रमाणे देखावा केला होता. मात्र त्यांच्या अडचणीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रायगड पोलिसांनी देखील पुराव्यानिशी आरोपपत्र नायालयात दाखल केलं आहे. मात्र त्यानंतर अर्णब गोस्वामी देखील पुन्हा सतर्क झाले असून त्यांनी देखील आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR पतसंस्था घोटाळा | माजी नगराध्यक्ष चौकशी फेऱ्यात अडकताच महाजनांचं गुपित फोडलं
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BHR Society Scam | सुनील झंवर यांच्या कार्यालयात महाजनांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचं वृत्त
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या बाबतीतही तेच घडणार असल्याचे तर्क लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने देखील भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील भाजपच्या नेत्यांचे कनेक्शन शोधून त्यांच्या मागे हात धुवून लागणार याचे संकेत देखील राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळत होते. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
MMRDA सुरक्षा रक्षक घोटाळा | सरनाईकांनी ५० टक्के नफा लाटल्याचा ईडीचा कोर्टात दावा?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे अजून खोलात जाण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शिवसेनेपुढे देखील राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रताप सरनाईक हे पहिले रडारवर आले आहेत, पण त्यानंतर देखील शिवसेना शांत किंवा नमतं घेण्याच्या भूमिकेत गेल्यास केंद्रीय सत्ताधारी शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या भोवती चौकशीचा सपाटा लावतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | आरोपींविरोधात १४०० पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल | मालकांचे धाबे दणाणले
मुंबई पोलिसांकडून TRP Scam ची चौकशी मोठ्या वेगाने पुढे सरकत आहेत. ज्या वेगाने चौकशी पुढे सरकत आहे त्याच वेगाने धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. आता TRP घोटाळ्यात प्रचंड प्रमाणात पैशाची अफरातफर तसेच देवाणघेवाण झाल्याची धक्कादायक माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली. विशेष म्हणजे त्यासाठी चक्क हवालाचा वापर झाल्याने मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती संबंधित आरोपींच्या चौकशीतून समोर येऊ लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस ऍक्शनमोड'मध्ये येताच | कंगनाची मुंबई उच्च न्यायालयात धाव
समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर व सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिची धावाधाव सुरू झाली आहे. वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पोलीस चौकशीच्या आदेशाविरोधात कंगनानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती तिनं याचिकेद्वारे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमली पदार्थ प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष यांना दिलासा | जामीन मंजूर
ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे (NDPS Court grants Bail). किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती.
4 वर्षांपूर्वी -
वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर ड्रग्ज विक्रेत्यांकडून हल्ला
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणाऱ्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीममधील पाच जणांवर यावेळी या पेडलर्सकडून हल्ला करण्यात आला. यात NCB चे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
...तर पोलीस कोर्टात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात
अभिनेत्री कंगना राणावत (Bollwood Actress Kangana Ranaut) विरुद्ध दाखल असलेल्या खासगी फौजदारी खटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत. या पोलिस तपासात कंगना रनौतने सहकार्य न केल्यास तीच्या कायदेशीर कारवाईला शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Senior Lawyer Ujjwal Nikam) यांनी मांडले.
4 वर्षांपूर्वी -
चप्पल घालून मंदिरात प्रवेश केल्याने दोन गटात हाणामारी | पडळकरांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल
कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिर अखेर सुरू करण्यात आली आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळा | रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या प्रिया मुखर्जींची मुंबई पोलिसांकडून तब्बल ५ तास चौकशी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर रिपब्लिकच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून टीआरपी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा गती देण्यात आली आहे. काल म्हणजे दिनांक १७ नोव्हेंबर मंगळवारी मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या मुख्य ऑपरेटर अधिकारी प्रिया मुखर्जी यांची तब्बल ५ तास कसून चौकशी केल्याचं वृत्त आहे. तत्पूर्वी या घोटाळ्यात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये रिपब्लिक वृत्त वाहिनीचे (Republic TV) मुख्य वितरक घनःश्याम सिंग यांचा देखील समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
केरळस्थित पत्रकार 5 ऑक्टोबरपासून युपीच्या तुरूंगात | सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस
केरळमधील पत्रकार सिद्दिक कप्पन यांना उत्तर प्रदेशातील हाथरास येथे जात असताना योगी सरकारकडून अटक करण्यात आली होती. संबधित अटकेविरोधात सवोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. हाथरास येथे एक मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि धक्कादायक म्हणजे तिचा इस्पितळात मृत्यू झाल्यावर युपी पोलिसांनी स्वतःच अंत्यविधी उरकला होता.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स जाताच भाजपला जाग आल्याची चर्चा? - सविस्तर
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अर्णब गीस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्हीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत स्वतःकडे मोठा हिस्सा घेतला होता. मात्र ३ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपकडून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
या देशाचं सर्वोच्च न्यायालय हा या देशातील सर्वोच्च विनोद आहे | कुणाल कामराचं ट्विट
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान या अपिलवर आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक टीव्हीच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करायला हवं | सर्वोच्च न्यायालय
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE