17 April 2025 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा

गांधीनगर : मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.

सॅम पित्रोदा यांनी गांधीनगर येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. आपण जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा करतो तेव्हा त्याला लगेचच राजकीय रुप दिलं जातं अशी खंत सुद्धा त्यांनी संवादादरम्यान व्यक्त केली आहे. देशाचे भविष्य हे विज्ञानावर आधारित असत आणि फक्त विज्ञानामुळेच देशाचं भविष्य घडू शकत, परंतु दुर्दैवाने सार्वजनिक ठिकाणी विज्ञानावर फार कमी चर्चा होत असल्याची खंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केली.

देशातील तरुणांकडून जेव्हा रोजगारासंबंधी चर्चा होते तेव्हा विशेषकरून राजकारण्यांकडून भरकटवलं जात. निरुपयोगी गोष्टी सांगून तरुणांना चुकीच्या मार्गावर ढकलले जात आहे असं सनसनाटी आरोप सुद्धा त्यांनी केला. नेते मंडळी अशा विषयांवर बोलत असतात ज्यांना काहीच अर्थ नसतो, कारण संपूर्ण आयुष्यात त्यांनी भाषण देण्याव्यतिरिक्त समाजासाठी दुसरं त्यांनी काहीच केलेलं नसतं. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्याची त्यांची योग्यता नाही असं सॅम पित्रोदा बोलले आहेत. त्यानाच एकूणच रोख हा देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर होता असं जाणवत होत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या