मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी | शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार? - भाई जगताप

मुंबई, २० मार्च: मागील १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात आज पर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताही खेद किंवा गरजेचं पाऊल टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्र सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरण सुरु असून त्याचा लाभ देशातील वरिष्ठ नेते मंडळी देखील घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी. मीही कोरोना लस घेईन, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
मात्र केंद्र सरकार आणि प्रसार माध्यमांकडून याबद्दल कोणतीही वाच्यता होताना दिसत नाही तसेच. तसेच याबद्दल सरकारला काही प्रश्न विचारण्याचा त्रास देखील माध्यमं घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे मुकेश अंबानींच्या घराजवळील स्कॉर्पिओ प्रकरणानंतर प्रसार माध्यमांना पूर्णवेळ कार्यक्रम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यालाच अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सरकार आणि माध्यमांना देखील सुनावलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “२५० शेतकरी आंदोलनात शहीद, पण मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी…शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार..??
२५० शेतकरी आंदोलनात शहीद, पण मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी…
शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार..??
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) March 20, 2021
News English Summary: For the last 100 days, farmers have been protesting against the Agriculture Act on the borders of Delhi. Hundreds of farmers have lost their lives in this agitation till date. However, no regrets or necessary steps have been taken by the central government in this regard. As a result, there is growing anger among the farmers against the central government.
News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised Media too over stand on Ambani scorpio case news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL