महत्वाच्या बातम्या
-
लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्रात सर्वात कमी | जावडेकरांकडून चुकीची माहिती
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार | आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट
उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोप कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीता सेंगर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे उपाय। नक्की वाचा
मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरूष आणि स्त्रीयांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवशक्तेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती माहीत असायलाच हवी.
4 वर्षांपूर्वी -
Health first | केसांची समस्या आहे ? वापरा कांद्याचे तेल आणि पहा परिणाम
हिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते
4 वर्षांपूर्वी -
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
अतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांवर आहारतज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकत असून, सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर हायकोर्टाने आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | डाळिंब खाणे आहे आरोग्यासाठी लाभदायक । वाचा सविस्तर
डाळिंब या फळाचे सेवन आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे. तब्येत सुदृढ राहावी, निरोगी राहावी असे वाटत असेल तर दररोज डाळिंब खा. डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोहन (Iron), फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत. याच कारणामुळे दररोज डाळिंब चावून खाणे लाभदायी आहे. डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला लाभदायी असे पोषक घटक मिळतात. निरोगी राहते.
4 वर्षांपूर्वी -
असं असेल तर पुढीलवेळी अर्णबला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देऊन बघा
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, ताण-तणाव कसा दूर करावा यासंदर्भात महत्वाच्या सूचना देतात. परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनची सुविधा 14 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी 12 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. ज्यामध्ये 9 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2 लाखांहून अधिक शिक्षक आणि एक लाखांहून अधिक पालकांचा समावेश होता.
4 वर्षांपूर्वी -
Health first | ब्लूबेरी खा आणि दात किडण्यापासून रोखा । अधिक माहितीसाठी वाचा
दातांची समस्या ही एक खूप साधारण समस्या आहे. भेसळयुक्त अन्न आणि दातांची न घेतलेली निगा यामुळे मोठा त्रास होण्याची शक्यता असते. त्याने आपल्याला खाणे आणि बोलण्यासाठी त्रास होऊ शकतो. परंतु, तुम्ही जर रोजच्या आहारात ब्लुबेरी हे फळ खाल्ले तर दातांच्या जवळपास सर्व समस्यांचं निराकरण त्यातून होऊ शकतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लुबेरी हे फळ दातासाठी खुप लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्लुबेरी खाण्याचे तीन फायदे.
4 वर्षांपूर्वी -
पवार इन ऍक्शन | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा | सहकार्याचं आश्वासन
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात | वाढत्या कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन किंवा ३-४ दिवसांचा कर्फ्यू लावा - हायकोर्ट
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया प्रकरण | स्फोटके ठेवण्याच्या षडयंत्रात पैशासाठी मनसुखचाही हात | NIA'चा खुलासा
अँटिलिया प्रकरणावरुन अटकेत असलेला मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे संबंधित दररोज नवनवीन खुलासे समारे येत आहे. एनआयएच्या नवीन खुलासानुसार, सचिन वाझेच्या बँक खात्यात 1.5 कोटी रुपये असल्याचे आढळले आहे. एनआयए या संबंधी चौकशी करीत असून एवढे पैसे कोठून व कसे आले याचा तपास करणार आहे. त्यामुळे वाझेच्या कोठडीत वाढ होण्याची मागणीदेखील राष्ट्रीय तपास यंत्रना करत आहे. सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात म्हटले की, वाझेनी स्वत:ला प्रामाणिक असल्याचा दावा केला होता. परंतु, एका सहाय्यक पोलिस निरिक्षकांकडे इतका पैसा मिळाल्यानंतर त्यांचा प्रामाणिकपणाचा दावा फेटाळण्यात काही गैर नाही.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या इतिहासात सर्वात गलीच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रातील विरोधक करत आहेत - संजय राऊत
उद्योगपती अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने ६ कोटी लस जगभरात पुरवल्या | अन्यथा आज भारतात लसीकरण दुप्पट असतं - सविस्तर
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर बोलताना महाराष्ट्रावर सडकून टीका केलीय. महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केलाय. तसेच महाराष्ट्र सरकार राजकारण करत असून केंद्र सरकारवर विनाधार आरोप करत असल्याचाही दावा हर्षवर्धन यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेशसह ६ राज्यांनी लस पुरवठ्याबाबत भीती व्यक्त केली होती | पण द्वेष केवळ महाराष्ट्रावर?
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही केंद्राच्या नियोजनशून्य कारभाराचे खापर बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायची सुरवात
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गायीचे शुद्ध सात्विक तूप आहे आरोग्यास हितकारक । नक्की वाचा
आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेलं तूप अनेकांना आवडत नाही. तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे. पण जेवणाची चव वाढवण्यासह शुद्ध तूपाचे अनेक फायदे आहेत. एका संशोधनानुसार, गायीचं तूप शरीरात असे काही घटक, तत्व तयार करतं, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायांत गोळे येत असतील तर करा हे उपाय
पायात पेटके येणे, गोळे येण्याची तक्रार काही जणांकडून वारंवार केली जाते. पायात गोळे येण्याची अनेक कारणे आहेत. पाणी कमी पिणे, पायांना योग्य प्रकारचा व्यायाम न देणे, आहारामध्ये पोषणमूल्यांची तुट असल्याने पायात गोळे येतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M