महत्वाच्या बातम्या
-
त्या गाणार होत्या | म्हणून पोलिसांच्या कल्याणार्थ कार्यक्रमात पोलिसांनाच तिकीट विक्रीच काम दिलेलं
२०१७ मध्ये औरंगाबाद पोलिसांनी सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. वादाचं कारण होतं पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्त्यव्य सोडून या कार्यक्रमाचे तिकिट विकायला भाग पाडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या तिकिटांची किंमत किंमत ५१ हजार रुपये इतकी होती. सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
ATS ला संशय | वाझेंनी स्फोटकांच्या कटात मनसुख यांचाही समावेश केला होता | रहस्य उघड होण्याच्या भीतीने?
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण सोडवल्याचा दावा करत दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यातील एक मुंबई पोलिसांचा निलंबित कॉन्स्टेबल आहे तर दुसरा क्रिकेट बुकी आहे. कोर्टाने या दोघांना 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासात एटीएस सचिन वाझे यांना या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पैसे उकळण्यासाठी खंडणीचा अवलंब म्हणजे लैंगिक संबंधासाठी बलात्कार करण्यासारखे आहे - अमृता फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग राज्यपालांना भेटणार | स्वतःला वाचवण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर हालचालींचा आरोप?
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप केलेले असल्याने विरोधीपक्ष भाजपाकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंग यांच्या पत्रावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग या दिग्गज भाजप नेत्याचे व्याही | हे त्या पत्रा मागील आरोपांचं कारण नाही ना?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगर | राष्ट्रवादीकडून लोटसचं ऑपरेशन | राधाकृष्ण विखे पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या गळाला
जळगाव आणि सांगली माहपालिकेमध्ये आघाडीने आस्मान दाखवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब हराळे हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब हराळे हे विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी असून ते जिल्हापरिषदेचे माजी सदस्य देखील होते.
4 वर्षांपूर्वी -
२००२ मध्ये गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शहांवर पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केलेला - काँग्रेस
परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्बनंतर काँग्रेसने देखील महाविकास आघडीचा बचाव करताना भाजपवर प्रहार केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘२००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शाह पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न सावंत यांनी विचारले.
4 वर्षांपूर्वी -
पैसे कसे गोळा केले जातात हे पत्रात लिहिलेले नाही | पवारांकडून खुलासा
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांची कसून चौकशी करा | आणखी कुणाला किती द्यायला सांगितले?- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण | राज ठाकरेंकडून प्रश्न चिन्ह उपस्थित
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस असं धाडस करणारच नाहीत | पोलिसांना आदेश देणाऱ्यांचा शोध होणं गरजेचं - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंहांनी ADG च्या तपासात साक्षीदारांना धमकावले | DGP ने पुण्यात गुन्हा दाखल करण्यापासून अडवले
महाराष्ट्राचे सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये त्यांनी आरोप केला की, मुंबई पोलिसचे कमिश्नर पदावर उचलबांगडी केलेल्या परमबीर सिंहांनी ADG देवेन भारतींच्या विरोधात तपासामध्ये साक्षीदारांना धमकावले. अतिरिक्त सचिवांनी याच ADG च्या प्रकरणात तपास रोखण्याचा आदेश दिला. पत्रात त्यांनी मुंबई पोलिस कसे काम करत आहेत याची पद्धतशीरपणे माहिती दिली आहे. सचिव त्यात अडथळे कसे आणत आहेत. हे देखील त्यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस मोदी-शाह यांना भेटले | नंतर त्यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय - हसन मुश्रीफ
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार योग्य निर्णय घेतील पण मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवण्याची गरज - संजय राऊत
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हा सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न | परमबीर सिंहांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार - गृहमंत्री
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता यावर अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करुन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच परमबीर सिंहांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ना अधिकृत ई-मेल, ना स्वाक्षरी | परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बवरून अनेक प्रश्न उपस्थित
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचं वास्तव आणि भाजपचं राजकारण | काय आहे पूर्ण सत्य | राज्य सरकार अंधारातच
सध्या राज्यातील एकूण वातावरण कोरोनाच्या स्थितीवरून तापतंय की तापवलं जातंय याचा संपूर्ण विषय सखोलपणे समजून घेतल्यास अनेक अंदाज येतील यात महाराष्ट्र विरोधी षडयंत्र तर नाही ना? त्याला एकूण कारणं देखील तशीच आहेत. नुकतंच नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार लोकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असेल तरी आम्ही त्याला टोकाचा विरोध करणार नाही असं वक्तव्य केलं. मात्र दुसऱ्याबाजूला इतर राज्यांमध्ये निवडणुका असताना तेथे कोरोना वाढत नाही आणि महाराष्ट्रात का वाढतो आहे असं पिल्लू सोडून इथे सरकार आणि आरोग्य यंत्रणा काहीच करत नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यानंतर संजय राऊतांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना कोरोनासंबंधित विषयावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
अखेर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIAकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या परिसरात अजून एक मृतदेह | योगायोगाची शक्यता अधिक
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. आता त्याच परिसरात आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी | शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार? - भाई जगताप
मागील १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात आज पर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताही खेद किंवा गरजेचं पाऊल टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्र सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL