महत्वाच्या बातम्या
-
अन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजा व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधान परिषद | राज्यापालांकडे संविधानिक अधिकार | त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल
विधान परिषदेच्या १२ जागांचा प्रश्न पुन्हा वादाच्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमधील प्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षातून येणाऱ्या वक्तव्यातून त्याचे संकेत मिळू लागले आहेत. याबाबत प्रसार माध्यमांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यावर व्यक्त होताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार असतात आणि त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल’. पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यातून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | यादी बाजूला करण्याचं त्यांचं आधीच ठरलंय | मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट
विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अधिकृत यादी सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे संबंधित यादीत कोणाची नावं असणार आहेत याची चिंता तीनही पक्षातील नेते मंडळींना आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार महाविकास आघाडी सरकार उचलणार
मराठा आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात रखडल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठे शैक्षणिक पेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधातील पेच देखील वाढतांना दिसला आणि महाविकास आघाडी सरकार सुद्धा दबावाखाली असल्याचं पाहायला मिळालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास आग
आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प (Pune waste management issue)उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
5 वर्षांपूर्वी -
रामराजे-उदयनराजेंची खास भेट | साताऱ्यातील दोन राजेंचा राजकीय वाद मिटला
जिल्हयाच्या राजकारणात एकमेकांशी राजकीय वितुष्ट असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी चक्क एकमेकांना नमस्कार करत दिलखुलास गप्पा मारल्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्बेतीची चौकशी करत काळजी घेण्याचा सल्लाही एकमेकांना दिला. हा दुर्मिळ योग साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात सायंकाळी साडेसहा वाजता जुळून आला. रामराजे- उदयनराजे यांच्या भेटीची जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे यांच्यात झालेल्या जोरदार राजकीय शेरेबाजीमुळे चांगलेच वितुष्ट आले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात लोकनियुक्त सरकार | राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही | राऊतांचा भाजपाला टोला
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या | पण सरकार पूर्ण ताकतीने चालेल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही | अशोक चव्हाण
महाविकास आघाडी सरकारमध्ये काही बाबतीत आलबेल नसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजप सोडणाऱ्यांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही | गिरीश महाजन
भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा विश्वास आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथे आयोजित शुक्रवारी भाजपच्या बैठकीत व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपने राज्यात काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते | म्हणून काँग्रेसने...
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं आहे. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भिवंडी निजामापुर शहर महानगरपालिकेत 09 जागा | १२वी पास
भिवंडी निजामापुरा शहर महानगरपालिका भरती 2020. बीएनसी महानगर पालिका भारती २०२०: भिवंडी निजामापुरा शहर महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून त्यामध्ये समुदाय संघटक पदासाठी (Community Organizer Posts) अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार बीएनसी महानगरपालिका भारती २०२० वर १३ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा आधी ऑफलाइन अर्ज करु शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | आईसोबत बसलेल्या ३ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेलं | आईने...
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दाखल | मुख्यमंत्र्यांवर टीका भोवली
भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. दरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरोग्य विभागाच्या घोटाळ्याच्या प्रश्नावर राजेश टोपेंकडून फडणवीसांना उत्तर
केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. तसंच यासंदर्भात याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोपीनाथ मुंडेंच्या काळातला दबदबा उरला नाही | पंकजांच्या नैतृत्वावर भाजपमधून प्रश्नचिन्ह
मराठवाड्यात पंकजा मुंडे या भाजपच्या दिग्गज राजकारणी आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभलेल्या पंकजा मुडेंवर गोपीनाथ मुंडेंचं नाव आणि दबदबा पुढे करून पक्षांतर्गत राजकीय हल्ले सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांच्या आडून सध्या सुरु झालेले राजकीय हल्ले भविष्यात इतर विषयात देखील तोंडवर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांकडून पंकजा मुंडेचं कौतुक | पवारांच्या गुगलीने भाजपाची डोकेदुखी वाढली
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक (Sharad Pawar praised Pankaja Munde) केलं आहे. पंकजा या चांगलं काम करत आहेत असं पवारांनी नाशिक मध्ये म्हटलं आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आहे | पवारांकडून फिरकी
राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु होती, रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक तब्बल १ वाजता संपली.
5 वर्षांपूर्वी -
जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का | पवारांचा केंद्राला सवाल
धाडी, आयात, निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत. मात्र, जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला खडसावलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M