महत्वाच्या बातम्या
-
किरीट सोमय्यांना शॉक देण्याची गरज | त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय - गुलाबराव पाटील
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही अशी घणाघाती टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन (Anvay Naik Suicide Case) शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार असं म्हणालो होतो - किरीट सोमैया
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या तपासाची दिशा भरकटवण्याचा भाजपचा प्रयत्न - शिवसेना
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जावू देवू नका | ते निघाले तर 'मृता' उरेल - शिवसेना
अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. या ट्वीटमध्ये अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्यानेच वादाची ठिणगी पडली आहे. अमृता यांच्या या टीकेला शिवसेनेकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले असून यंदा दिवाळीत फटाके फोडायचे नसले तरी ऐन दिवाळीत शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची फटकेबाजी मात्र रंगणार असेच यावरून दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे हाच मोठा विनोद - नीलम गोऱ्हे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरे कधीही चेहरा बदलणे, गाणे म्हणणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही - नीलम गोऱ्हे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
यांना काहीच जमत नाही | फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच - नारायण राणे
महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
संबित पात्रांचं ते वक्तव्य | आणि अर्णब यांच्या कालच्या घोषणांचा अचूक ताळमेळ - सविस्तर वृत्त
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब यांच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टची देखील चूक दाखवल्याने तज्ज्ञांकडून आश्चर्य
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं | त्याला वाचवण्यासाठी दिल्लीपासून सर्व नेत्यांचा प्रयत्न - शिवसेना
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) यांना करण्यात आलेल्या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. अर्णब गोस्वामी यांना कारागृहात ठेवण्यात आलं असून, याच प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (CM Uddhav Thackeray’ wife Rashmi Thackeray) आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर (Manisha Ravindra Waikar) यांचंही नाव सोमय्या यांनी घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०१४ मधील व्यवहारावरून त्या म्हणाल्या | हे ऑफिस ऑफ ट्रस्ट की ऑफिस ऑफ प्रॉफिट?
अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार येण्यापूर्वीचा कायदेशीर व्यवहार | भाजपची रश्मी ठाकरेंविरुद्ध अर्थहीन बोंबाबोंब?
अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
तपास सुरू राहू द्या | पण चौकशीसाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे का? - सुप्रीम कोर्ट
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान या अपिलवर आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक | संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाला ७४ तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यानिवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रीय जनता दल महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनी एकाकी झुंज दिली, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय जनता दलला ७५ जागा मिळाल्या तर काँग्रेस १९ जागांवर थांबली. बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोलेबाजी करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जगंलराज का युवराजला बिहारच्या जनतेने नाकरले | आता महाराष्ट्रात पण...
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. काँगसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास विकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली.
5 वर्षांपूर्वी -
लोकशाहीचं रक्षण करा | लोकशाहीला कधीही गृहित धरु नका - अमृता फडणवीस
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विराजमान होणार आहेत. २० जानेवारी २०२० रोजी ते अधिकृतपणे व्हाईट हाऊसची सूत्र हाती घेतील. याच निवडणुकीत दुसऱ्याबाजूला अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचा मान एका महिलेला मिळण्याचा इतिहास भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी देखील रचला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यासंदर्भातील एका व्हिडिओला रिट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील | ते प्रसारमाध्यमांचा चेहरामोहरा बदलतील
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) हे तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळतील असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (BJP National Spokeperson Sambit Patra) यांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान पात्रा यांनी अर्बण यांची तुलना थेट महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला (Mahatma Gandhi and Nelson Mandela) यांच्यासोबत केली.
5 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजनेत देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय - अमृता फडणवीस
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जनतेने या सरकारला निवडून दिलेलं नाही | तरीही खुर्ची मिळाली आहे - अमृता फडणवीस
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV editor Arnab Goswami) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला (Mumbai High Court rejected Interim bail to Arnab Goswami). त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आधीच्या सरकारनं गोस्वामींना पाठीशी घातलं का? | हा चौकशीचा भाग आहे - अशोक चव्हाण
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV editor Arnab Goswami) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला (Mumbai High Court rejected Interim bail to Arnab Goswami). त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL