महत्वाच्या बातम्या
-
अर्णब गोस्वामींच्या चौकशीला कोर्टाचा हिरवा कंदील | रोज कारागृहात ३ तास चौकशी
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी भाजप अर्नबला वाचवतंय की स्वतःला? | सविस्तर वृत्त
रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची कोर्टाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आंदोलनं करून अर्नबचा बचाव केला होता.
5 वर्षांपूर्वी -
जो न्याय अर्णव गोस्वामींना लावला | तोच न्याय अनिल परब यांना लावणार काय?
दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ST कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २ महिन्यांचं वेतन देणार | टोकाचं पाऊल उचलू नका - राज्य सरकार
दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं (ST Mahamandal Employee) गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने (ST Mahamandal Counductor Manoj Anil Chaudhari) सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हे प्रकरण अतिशय गंभीर | अशा प्रकारे जामीन देता येणार नाही - उच्च न्यायालय
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टाने त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले.
5 वर्षांपूर्वी -
सरकार नियमानुसार अर्नबची काळजी घेतेय | राज्यपालांनी जास्त चिंता करू नये - छगन भुजबळ
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात (Arnab Goswami in Taloja Jail) ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
युती काळातील दुष्काळ | तेव्हा विदेशात खाऱ्या पाण्यावर मजा | आता अर्नबसाठी कदमांची पायपीट
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फटाके फोडण्यास बीएमसीची बंदी | पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही आहे सूट...
मुंबईत शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मुंबई महापालिकेने ((Mumbai Municipal Corporation Ban Crackers during Diwali Festival) बंदी घातली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर पत्रकानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फोडण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे. कुठल्याही हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, खासगी म्हणजेच फक्त घराच्या, इमारतीच्या आवारात १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपाचे फटाके (Permission is granted only during Laxmi Pujan Day) फोडता येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकवर झळकण्यासाठी कदमांचे स्टंट | म्हणाले मी तळोजा कारागृहात जातोय
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलखोल | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला मोदी सरकारची मंजुरी होती | आता कोर्टात याचिका
महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या अनुषंगाने आरेतील मेट्रो ३ चा कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईकरांनी या निर्णयावर खूप आंनद व्यक्त केला होता. पर्यावरण प्रेमींनी आणि आरे वाचावा आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने देखील राज्य सरकारचे आभार मानले होते. मात्र याला खोडा घातला तो केंद्रातील मोदी सरकारने आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण आता मोदी सरकारचीच पोलखोल झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी प्रमाणेच राम कदम म्हणाले 'कान खोलकर सुन लो'...अगर
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला.
5 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक प्रकरण फडणवीस सरकारनं दाबलं होतं | जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्य सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नाही,”अशी भूमिका देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या संवादात अनेक प्रश्न अनुत्तरित | प्रवीण दरेकरांची टीका
दरम्यान, मुंबई मेट्रोची ३ आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला स्थलांतरित करण्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहेत. या सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी आम्ही समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून विकास कामांच्या प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर विरोधी पक्ष नेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला जेलरने सकाळी मारलं | माईक फक्त रिपब्लिकचे | अर्णब संबंधित तथ्यहीन वृत्त पेरणी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्नबसाठी आंदोलनं | तर अन्वय नाईक कुटुंबातील महिलांची भाजप IT सेल'कडून बदनामी
अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांची शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
महाविकास आघाडी सरकार पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदत देण्यात आली. कोरोना आपत्तीच्या संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या काही पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
अर्नबच्या वकिलांनी कोर्टात म्हटले | न्याय दंडाधिकारी न्यायालय मुद्दाम जामीन सुनावणी लांबवतंय
अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मांडत आहेत. तसेच ज्येष्ठ वकील पोंडा अर्णब यांची बाजू मांडत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गोध्राकांडानंतर भाजप नेत्यासाठी देखील रस्त्यावर न उतरणारे | आज अर्नबसाठी रस्त्यावर
देशातील राजकीय विरोधकांचा एकेरी उल्लेख करुन विचित्र प्रकारे चिखलफेक करणे आणि मनुष्यवधाचा गुन्हा असणाऱ्या व्यक्तीसाठी जोरदार आंदोलन करणे यातून देश अराजकतेकडे जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात आज सामनातून करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंचा भारतीय जनता पक्षातील नेते आणि समर्थकांकडून अनेकदा एकेरी उल्लेख झाला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंवर राजकीय चिखलफेक करून त्यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर अभियान सुरु करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL