महत्वाच्या बातम्या
-
Aryan Khan Case BJP Connection | भीषण षडयंत्र? | ते NCB'त नाहीत पण भाजपशी संबंध | कोणाचे आशीर्वाद?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला (Aryan Khan Case BJP Connection) आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
BJP MLA Ashish Das Joining TMC | भाजपच्या चुकीच्या कारभाराचा पश्चाताप | भाजप आमदाराने पक्ष सोडला
प्रदीर्घ काळपासूनचे भाजप नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या “गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप” करून (BJP MLA Ashish Das Joining TMC) आपले मुंडन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला.
4 वर्षांपूर्वी -
Zilla Parishad Election Results 2021 | नागपूर जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा | भाजपचा पराभव
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Zilla Parishad Election Results 2021 | नंदूरबारमध्ये भाजपला धक्का, 4 जागा गमावल्या
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Zilla Parishad Election Results 2021 | वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी आघाडी
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर (Zilla Parishad Election Results 2021) होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ZP and Panchayat Samiti Election Results 2021 | पालघरमध्ये शिवसेनेची घोडदौड, झेडपीच्या २ गटात सेनेचे उमेदवार विजयी
पालघर जिल्हापरिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडलं. यावेळी पालघर जिल्ह्यात 69.15% मतदान झालं होतं. 144 उमेदवार या पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागा आहेत. 15 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट (ZP and Panchayat Samiti Election Results 2021) हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | माध्यमच नाही, तर देशाला नियंत्रित करत आहेत भाजप, RSS | देशात हुकूमशाही
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज लखीमपुर खीरी येथे जाण्याची शक्यता आहे. रविवार येथे शेतकरी आंदोलनात भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाचे वातवरण आहे. दरम्यान, यातील मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज राहुल गांधी लखीमपुरला जातील अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, लखीमपुरला (Lakhimpur Kheri Incident) येण्यासाठी गांधी यांना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने बंदी घातली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Shivsena Dasara Melava 2021 | शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही - संजय राऊत
कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava 2021) ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | देशात लोकशाही उरली आहे का? | संजय राऊतांचा संतप्त सवाल
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सामना अग्रलेखातून मोदी सरकार आणि योगी सरकारवर टीका केली होती. पुन्हा आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. राजधानी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती | पवारांची संतप्त प्रतिक्रिया
लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या सगळ्या बाबत उत्तर प्रदेश सरकार आणि मोदी सरकार यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत (Lakhimpur Kheri Incident) संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात जालियानवाला बाग सारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | अन्नदात्याला चिरडणाऱ्याला अटक केव्हा? | प्रियांका गांधी-वाड्रा यांचा पंतप्रधानांना प्रश्न
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला आहे. पोस्टमध्ये शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा कथित व्हिडिओ देखील आहे. प्रियांका म्हणाल्या, ‘तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून कोठडीत ठेवले आहे. अन्नदात्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला (Lakhimpur Kheri Incident) अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident Video | आंदोलक शेतकऱ्यांना जीपने असे चिरडले | भाजपविरोधात देशभर संताप
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे (Lakhimpur Kheri Incident Video) देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले.
4 वर्षांपूर्वी -
MP Varun Gandhi Leaving BJP? | खा. वरुण गांधी भाजप सोडणार? | ट्विटरवरून भाजपचं नाव हटवलं
योगी सरकारला खरमरीत पत्रं लिहिल्यानंतर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. त्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले (MP Varun Gandhi Leaving BJP) जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये वरुण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | भाजप सरकारने प्रियांका गांधींना अस्वच्छ गेस्ट हाऊसमध्ये ठेवले | स्वतःच केली साफसफाई
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गाधी या लखीमपूरकडे (Lakhimpur Kheri Violence) निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. त्यांना सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रियंका गांधी यांनीही या गेस्ट हाऊसमध्ये गांधीगिरी करत गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई केली आहे. हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करतानाच प्रियंका यांचा फोटोही व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Marathwada Flood | फडणवीस सरकारच्या काळातच वाळू उपसा वाढला | जयंत पाटलांचं प्रतिउत्तर
नद्यांना मोठा पूर येण्यामागे आणि त्यातील होणाऱ्या नुकासानाला वाळू उपसा कारणीभूत ठरला आहे. तसेच, या वाळू माफियांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळू उपसा हा देवेंद्र फडणवीसांच्या काळातच (Marathwada Flood) जास्त वाढला असा पलटवार केला आहे. आता तर त्यावर काही एनजीटी (National Green Tribunal Act) सारखे कायदे आलेले आहेत. त्याबाबत आघाडी सरकार गंभीर आहे, असही त्यांनी यावेळी सांगितले आहे. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
Tarbuj of Maharashtra | सर्व एका टरबूजामुळे झाले | तो कोण ते गुगलवर जाउन टरबूज ऑफ महाराष्ट्र सर्च करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे एका स्थानिक कार्यक्रमानंतर पुन्हा चर्चेत आहेत. जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना (Tarbuj of Maharashtra) त्यांनी ‘हम तो डूबे है सनम तुमको भी लेकर डूबेंगे’ अशा शायराना शैलीत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच आपण ईडीला घाबरत नाही ईडीचा विषय आता संपला. प्रकरण कोर्टात असल्याने कोर्टाला मात्र घाबरतो असे खडसे यांनी म्हटले आहे
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | तिकीट नाकारलेल्या नेत्याच्या जिल्हा बंदीवरून भाजपचे स्टंट | तर सत्ता असलेल्या राज्यात दडपशाही
हिंसाचारग्रस्त लखीमपूर खेरी जिल्ह्यात (Lakhimpur Kheri Violence) पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वॉड्रा यांना सोमवारी हरगाव येथून अटक करण्यात आली आहे, असा दावा पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेतकरी आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Eknath Khadse Vs BJP | हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे - एकनाथ खडसे
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर (Eknath Khadse Vs BJP) निशाणा साधला आहे. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | प्रत्येक भागात भाजपचे हजार कार्यकर्ते उभे करा, शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते | हरियाणा भाजपचे मुख्यमंत्री
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने (Lakhimpur Kheri Violence) आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोदी मीडियाने देशाला आर्यन खानमध्ये गुंतवलं | यूपीत भाजप कार्यकर्ते व योगी सरकारच्या अमानुष मारहाणीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ५ शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Attack on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB