महत्वाच्या बातम्या
-
युट्यूबवरील कोरोना संबंधित माहिती देणारे २५% पेक्षा अधिक व्हिडिओ फेक - संशोधन
कोरोनाचा जगाभोवतीचा विळखा अजून घट्टच झालेला दिसत असताना भारतात या विषाणूमुळे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या जीवघेण्या विषाणूनं आत्तापर्यंत भारतात २५४९ जणांचा मृत्यू झालाय. देशातील रुग्णसंख्या वाढून ही संख्या आता ७८,००३ वर पोहचलीय. यातील २६,२३५ रुग्ण बरे झालेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशात ३७२२ नवीन रुग्णांची भर तर १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्पितळात बेड्स आहेत की नाही हे समजत नसल्याने कोरोना रुग्ण बाहेरच
कोरोनामुळे बुधवारी मुंबईत तब्बल ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यानचे आहेत. २२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २४ रुग्ण पुरुष आणि १६ रुधारावीमध्ये कोरोनाची ६६ नवी प्रकरणे आढळून आली. येथील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २८ एवढा झाला आहे. दादरमध्ये ८ नवी प्रकरणे आढळून आली. २१ कोरोनाबाधितांना सोडण्यात आले आहे. ग्ण महिला होत्या.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना नियंत्रणात येण्यास ५ वर्ष लागतील; WHO'च्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन
कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भीषण असेल; अमेरिकी विद्यापीठातील संशोधकांचा दावा
दुसरीकडे कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू असून दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका नव्या संशोधनानुसार, कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयावह असणार असून जगातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही ९७५ वर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे. दुसरीकडे गुजरातमधील संसर्गही चिंतेचा विषय आहे. येथे ८ हजार ९०३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी राज्यात ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ - मंत्री जितेंद्र आव्हाड
कोरोनानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईतील स्थितीविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही वारंवार चिंता व्यक्त केली असून, मुंबईसमोर कोरोनाबरोबर आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे. याच विषयाकडे लक्ष देण्यासाठी राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला साद घातली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७८ हजारावर
देशात कोरोनाव्हायरचा कहर सुरुच आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता ७८ हजार ३ झाली आहे. त्यापैकी ४९ हजार २१९ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर पूर्णपणे निरोगी असलेल्या एकूण २६ हजार २३५ लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा २५४९ वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कदाचित कोरोना व्हायरस HIV प्रमाणे कधीच नष्ट होणार नाही - WHO चा इशारा
कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वेची ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द, तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार
भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटीकपद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केलं. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं – संजय राऊत
सध्या देशावर करोनाचं संकट असून टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे अशी मागणी केली.
5 वर्षांपूर्वी -
नोकरदारांना मोठा दिलासा; पुढील ३ महिन्यांचा EPF केंद्र सरकार भरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाता आत्मनिर्भर करण्यास सांगितले. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे, असेही सांगितले. यावेळी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजची घोषणा केली. त्यासह २०२० मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर भारत हे मेक इन इंडियाचं बदललेलं नाव - शशी थरुर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाता आत्मनिर्भर करण्यास सांगितले. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे, असेही सांगितले. यावेळी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजची घोषणा केली. त्यासह २०२० मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव - सविस्तर वृत्त
चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान चीनवर जगभरातून विविध आरोप केले जात आहे. चीनवर मुद्दाम व्हायरस पसरवल्याचा तर कोरोना संदर्भातील माहिती लपवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आता चीनची पोलखोल करणारा एक डेटा लीक झाला आहे. चीननं असा दावा आहे डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आणि तेव्हापासून येथे केवळ ८२ हजार ९१९ कोरोना रुग्ण सापडले. तर, ४ हजार ६३३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याची केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी
राज्यात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. राज्यात पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत काही पोलीस कर्मचाऱ्यांचे करोना अहवाल पॉझिटिल्ह आल्याची माहिती समोर आली होती. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. येत्या २५ मे रोजी रमझान ईदही असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २० कंपन्यांची म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाईट बातम्या केंद्रीय अर्थमंत्री व राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी वदवून घेतल्या जातील
सध्या देशात कोरोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पॅकेजबाबत अर्थमंत्री सीतारमण यांची आज ४ वाजता पत्रकार परिषद
सध्या देशात कोरोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू - पी चिदंबरम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस हा दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार आहे - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या घोषणेवर चेतन भगतचं ट्विट...'20,000,000,000,000'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP