महत्वाच्या बातम्या
-
त्या पत्राच्या टायमिंगवरून राहुल गांधींकडून संताप | पण कपिल सिब्बल यांची आक्रमक भूमिका
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवण्यात आले | राहुल गांधींकडून संताप व्यक्त
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा | सोनिया गांधींच्या कार्यकारिणीला सूचना
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
देशात ९० टक्के रोजगार देणारी असंघटीत यंत्रणाच मोदी सरकारनं नष्ट केली - राहुल गांधी
कोरोनाच्या काळात रोजगार ठप्प झाला आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दिवसांमध्ये संकट अजून गहिरं होणार असून तरुणांना रोजगार मिळणं कठीण होणार आहे असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. पुढील सहा ते सात महिन्यांत देशासमोर रोजगार संकट उभं राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोनासंबंधी इशारा दिल्यानंतर मीडियाने आपली खिल्ली उडवली होती अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
GDP स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल | मोदी है तो मुमकीन है - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती यांनी हल्लीच केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन राहुल गांधींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर यावर्षी स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होते. त्यावरून मोदी है तो मुमकीन है, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी २ कोटी रोजगाराची स्वप्नं दाखवून, १४ कोटी तरुणांना बेरोजगार केलं - राहुल गांधी
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींनी आता बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी युवा कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांना वचन दिले होते की, 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळेल. प्रत्येक वर्षी एक मोठे स्वप्न दाखवले. पण अखेर सत्य बाहेर आलेच. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वच्छ भारत मिशन | देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिरच्या भूमिपूजनानंतर राहुल गांधी यांचं ट्विट...नेमकं काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भूमिपूजनापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर वृक्षारोपणही केलं.
5 वर्षांपूर्वी -
तर भारताची अवस्था इटली सारखी झाली असती; आज मोदी पंतप्रधान असतानाच ते झालं
मागील २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देश संकटात असताना मोदींचं स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या ‘सत्य का सफर: राहुल गांधी के साथ’ या व्हिडीओ सीरीजच्या माध्यमातून देशसमोरील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सीरीजमधील तिसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही” असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी भारत-चीन संबंधांबद्दलही भाष्य केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी बलवान असल्याची स्वतःची खोटी प्रतिमा तयार केली - राहुल गांधी
भारत-चीनच्या सीमेवर तणाव सूरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मोदींनी सत्तेत येण्यासाठी बलवान असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र हीच बाब भारतासाठी कुमकुवतपणा ठरत आहे’, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींकडून सचिन पायलट यांना चर्चेसाठी निमंत्रण
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी सीएम अशोक गहलोत यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. पण या बैठकीला सचिन पायलट उपस्थित नव्हते. सध्या ते दिल्लीत आहेत. राजस्थानचे जवळपास १० आमदार दिल्लीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं हा चुकीचं निर्णय - राहुल गांधी
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
सूर्य, चंद्र आणि सत्य अधिक काळ लपून राहत नाहीत असं गौतम बुद्धांनी म्हटलं आहे - राहुल गांधी
संस्कृती मंत्रालयाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघाद्वारे (IBC) आषाढ पौर्णिमा धर्मचक्र दिनाच्या रुपात साजरी केली जाते. काल आषाढ पौर्णिमेलाच तथागत गौतम बुद्धाने आपल्या पहिल्या ५ शिष्यांना धर्माचा प्रथम उपदेश दिला. या दिनाला धर्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात. हा दिवस संपूर्ण जगात बौद्ध लोक दरवर्षी हा दिवस धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. तर हिंदू धर्मीय हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा करतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धर्मचक्र प्रवर्तन दिनाचे उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केले होते.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही इकडच्या तिकडच्या बाता करू नका, मोदींना शायराना टोला
पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना एक मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपर्यंत राशन मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांनी शेतकरी आणि टॅक्स भरणाऱ्यांचे ही आभार मानले. देशात कोरोनाच्या काळात अनलॉक-१ नंतर बेजबाबदारपणा वाढल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
मेक इन इंडियाचा नारा देत चीनसोबत असा व्यापार वाढवला, मोदी सरकारची पोलखोल
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार नफेखोरी करत आहे - राहुल गांधी
पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढवून मोदी सरकार नफेखोरी करत आहे. असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच एक्साइजचे दर कमी करा आणि इंधनाचे दर नियंत्रणात आणा असंही त्यांनी म्हटलं आहे. आपला एक व्हिडीओ ट्विट करुन त्यांनी ही मागणी केली आहे. करोना, बेरोजगारी, आर्थिक संकट यांनी आ वासलेला आहेच. या तीन संकटांमुळे सगळ्याच लोकांना फटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘मन की बात’वरून राहुल गांधींचा मोदींना सवाल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही सवाल उपस्थित केले होते. त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. त्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर निशाणा साधला आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची ‘बात’ कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले. त्यावर राहुल गांधीने मोदींना ट्विट करत टिप्पणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींनी कोरोनापुढे हात टेकले, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योजनाच नाही - राहुल गांधी
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे करोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे हात टेकले आहेत. शनिवारी देशातील करोना रुग्णांची संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली. तर देशात आत्तापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशात या करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडे कोणतीही योजना नाही असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सॅटेलाईट फोटो, लडाखची लोकं, आर्मीचे माजी जनरलही सांगतात चीनने आपला भूभाग बळकावला
भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी अजुन सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा खोटेपणचा गंभीर आरोप केल आहे. चीनने भारताची एक इंचह जमीन घेतलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC