महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी - आ. रोहित पवार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान | पण ते यशस्वी होणार नाहीत
भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यातील वातावरण कंगना रानौतच्या विवादित मुद्यावरून ढवळून निघालं आहे. प्रसार माध्यमांवर देखील कंगना प्रत्येक मिनिटाला ट्विट करून महाराष्ट्रात वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून विरोधक म्हणजे भाजप केवळ बिहार निवडणुकीसाठी सुशांत आणि कंगनाचा मुद्दा उचलून महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी देखील ऑफिसमध्ये बसूनच काम करत आहेत - आ. रोहित पवार
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा | रोहित पवारांची मोदींकडे मागणी
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं उदात्त कार्य...
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु होती. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’ अशा शब्दात टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत | आ. रोहित पवार यांची मागणी
अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवार यांनी कोरोना वॉरियर्ससोबत रक्षाबंधन साजरा केला
आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं.
5 वर्षांपूर्वी -
किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या म्हणत तेच शिवसेनेत प्रवेश करतील
काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही”, असे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये - आ. रोहित पवार
दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं होतं की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करतात - आ. रोहित पवार
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही.
5 वर्षांपूर्वी -
परप्रांतीय मजूर परतत आहेत, रोहित पवारांचं मराठी तरुणांना मनसे आवाहन
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात १४४ रेल्वेगाड्यातून ३० हजार मजूर पुण्यात परतले आहेत. 22 हजार थेट पुणे रेल्वे स्टेशनवर तर 8963 जण लोणी, दौंड, उरुळी कांचन अशा स्थानकांवर उतरले आहेत. लॉकडाउनच्या काळात 139 रेल्वे गाड्यातून 1 लाख 80 हजार मजूर मुळगावी गेले होते. पण, आता पुण्यात मोठ्या संख्येनं मजूर परत येत आहे. पुणे -पटणा, मुंबई- बंगलोर, भोपाळ-गोवा, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-गदग या गाड्या जेव्हा परत फिरतात तेव्हा या गाड्यातून साधारण २००० प्रवासी रोज परत येत आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय, याचीच अधिक भीती - आ. रोहित पवार
अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन घरा बाहेर पडायला हवं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला
महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘शरद पवार यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोकरभरती रद्द केल्याने अनेकांची वयाची मर्यादा संपुष्टात येईल; सरकारने विचार करावा
कोरोना आपत्तीने साऱ्या जगाला संकटात टाकून अगदी वेगाने फोफावत असतानाच आता त्याचे थेट परिणाम हे जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ लागले आहेत. एकिकडे कोरोनावर मात कशी करायची हा प्रश्न असतानाच भारतासह अनेक राष्ट्रांपुढे आव्हान आहे ते म्हणजे मंदावलेल्या आर्थिक चक्राला पुन्हा गती देण्याचं.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवारांकडून तब्बल ३६ जिल्ह्यांना मोफत सॅनिटायझरचा पुरवठा
कर्जत-जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. त्यासाठी बारामती ॲग्रोची मदत त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे हे सॅनिटायझर रोहित पवार मोफत पुरवत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शहरात चिकन-भाजीपाला महाग, पण शेतकऱ्यांना पैसा मिळतोय कुठे: आ. रोहित पवार
कोरोनाच्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने अनेक तालुक्यात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत आणि त्यात कोरोनाची आपत्ती असा संकटात शेतकरी अडकला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवार यांचा राहुल गांधींना शहाणपणाचा सल्ला...काय म्हटलं?
देशात फैलावत चाललेल्या करोना विषाणूच्या संसर्गाची तुलना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुनामीशी केली होती. तसेच येत्या काळात देशात येणाऱ्या आर्थिक विध्वंसाशी लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले होते.
5 वर्षांपूर्वी -
रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग...
तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले होते. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला आणि नव्याने तयारी सुरु केली होती.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती; आ. रोहित पवारांची तीव्र नाराजी
तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला होता आणि नव्याने तयारी सुरु केली होती.
5 वर्षांपूर्वी -
'मेकअप' बजेट आणि 'मेकओव्हर'वरून काय म्हणाले रोहित पवार?
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता, रोजगार देण्यासंदर्भात महत्त्वकांशी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नियमती कर्ज भऱणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल