महत्वाच्या बातम्या
-
तुझी उंची कळली आम्हाला खोतकर, युती असून सुद्धा तू पडलास: निलेश राणे
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
तुझी उंची किती अन तू बोलतो किती; अर्जुन खोतकरांकडून निलेश राणेंची खिल्ली
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली जळत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे होते? - शिवसेना
राजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरुन गृहमंत्री कुठे आहात असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळत असून भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात सुरू असल्याचे अग्रलेखातू नमूद करण्यात आलं आहे. ज्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले, त्या न्यायमूर्तींची बदली केल्याबद्दल सामनामधून टीका करण्यात आली आहे. न्यायालयासही सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली का? असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावरकरांचे योगदान मोठं आहे, पण स्वातंत्र्य चळवळीत RSS कुठे होता? - शिवसेना
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्रांची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. २००२ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिरंगा ध्वज’ राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत: शिवसेना
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पर्यावरणमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून केलेल्या टीकेला शिवसेनेनंही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेनेनं अमृतांना हाणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी सावरकरांना भारतरत्न द्या; महाविकास आघाडीकडून भाजपची विकेट
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखली होती. मात्र ती रणनीती भाजपवरच पलटली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत लष्कराला पाचारण; पण 'हे आमचे लष्कर नाही'; अग्रलेखातून प्रश्न
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) वरून राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचाराने तब्बल १३ जणांचा जीव घेतला. तर शंभरपेक्षा अधिकजण जखमी झाले. अद्यापही परिस्थिती म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. एकीकडे अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आलेले असताना,दुसरीकडे दिल्लीत हा हिंचाराचा उद्रेक झालेला होता.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचं प्रशासकीय अज्ञान? रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्या विशेष नियुक्त्या रद्द
अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वाईकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती करण्यात आल्यानंतर दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांचा भाजपने बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये: गुलाबराव पाटील
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसांत कोसळले, असं भाकित भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केलं होतं. मात्र यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अतिथि देवो भव:! तुमच्या स्वागतासाठी आमच्या सरकारने उंच भिंत बांधली आहे: प्रियांका चतुर्वेदी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आमगन झालं आहे. त्यांच्या स्वगताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली होती. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारनं केलेल्या कामाची पाहणी ट्रम्प कधी करणार? - शिवसेना
डोनाल्ड ट्रम्प हे फक्त ३६ तासांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. मात्र ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या दौऱ्यानं देशातील अनेक प्रश्न सुटणार नाहीत. ते आल्यानं इथल्या गरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या आयुष्यात काडीमात्र फरक पडणार नाही, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार
शिवसेनेने पुन्हा एकदा चलो अयोध्येचा नारा दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लांच दर्शन करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केलीय. उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. ते विशेष विमानाने अयोध्येत पोहोचतील. दुपारी श्रीरामाचं दर्शन आणि संध्याकाळी शरयू आरती करणार आहेत. हा सोहळा ऐतिहासिक असून सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केलंय. सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर गेल्या अनेक दशकांचा हा प्रश्न मार्गी लागला होता. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. या आधी दोन वेळा त्यांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्श घेत शरयूची आरतीही केली होती.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनाच आधी CAA कायद्याबाबत नीट माहिती दिली पाहिजे: काँग्रेस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: मशिदीवरील भोंगे बंद करा; सेनेची 'तात्पुरती' भूमिका...मनसेची कायमची आहे
परीक्षेच्या काळात मिशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात अशी मागणी शिवसेनेच्या युवा नेत्याने केलीय. नागपूर जिल्ह्याचे युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी ही मागणी केलीय. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय. त्यात ही मागणी करण्यात आलीय. परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय.
5 वर्षांपूर्वी -
महाविकाआघाडी सरकारमधील राज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यासारखी: बच्चू कडू
महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्र्यांची अवस्था ही कधीच बैठक न होणाऱ्या ग्रामपंचायतीतील सदस्यासारखी झाली आहे. सर्व निर्णय कॅबिनेट बैठकीत होता. त्या निर्णयांची माहिती आम्हीला प्रसारमाध्यमांतून कळते. आम्ही ज्या खात्याचे मंत्री आहोत त्या खात्याबाबतच्या निर्णयांबाबतही आम्हाला माहिती नसते. त्यामुळे राज्यमंत्र्यांचे अधिकार काय हेच आम्हाला कळेना झालंय, अशी भावना महाविकाआघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकण: नाणार'वरून शिवसेनेच्या २२ शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिली आहेत. सागवे आणि इतर गावातील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या २२ शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: महाविकास आघाडी, त्यात भाजपचे तनवाणी-बारवाल गट सेनेत; मूळ शिवसैनिकांना गृहीत?
काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली होती. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
..तर भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून काँग्रेसला वेगळं करतील? सविस्तर वृत्त
आजच्या महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी त्यातुलनेत पूरक असली तरी भविष्यात थेट काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी इतर छोटे पक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष तसेच आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक आजही व्यक्त करतात. शिवसेनेला विधानसभेत मिळालेली एकूण मतं ही १ कोटी २५ लाखाच्या घरात आहेत तर राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेची बांगलादेशींच्या वस्त्यांमध्ये घुसून शोध मोहीम; पण सेना बांद्रयात तरी हिम्मत दाखवेल?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी हिंद्त्वाचा झेंडा उचलून थेट देशातील घुसखोर बांगलादेशी आणि पाकिस्तानींविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. मात्र महामोर्चा’नंतर महाराष्ट्र सैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोरीवली पूर्व चिकुवाडी येथे बांगलादेशी घुसखोर अनधिकृत वस्त्याकरून राहत असल्याचं समजताच स्थानिक महाराष्ट्र सैनिक थेट त्या वस्त्यांमध्ये घुसून कागद पत्रांची झाडा झडती घेत असल्याचं समोर आल्याने स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तेथे धाव घेतली.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी
काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM